❤️ प्रेम माणसांना बदलते | Marathi Love Story
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण कधी कधी हे आंधळं प्रेम चुकीच्या माणसाचे डोळेही उघडते. खरंतर प्रेम आंधळं नसतं, प्रेम करणारे आंधळे असतात, कदाचित एक दिवस आपल्यात सगळं नीट होईल या विचाराने समोरच्या व्यक्तीच्या चुकांकडे दुर्लक्ष करत राहतात आणि नातं वाचवण्याचा प्रयत्न करत राहतात. पण फक्त नातं असणं पुरेसं नसून त्या नात्यात प्रेम असणं सगळ्यात … Read more